Wednesday, July 14, 2010

निसर्ग हिरवा होवू लागला की मग मनाच काय होत? तोही  हिरवगार होतो का ?की रुक्ष अस जगण  पुढ चालू राहत?
बदल हा निसर्गाचा गुणधर्म आहे.त्या नियमानुसार मग रुक्षपण ही संपतो कधी कधी ....सगळ फुलू लागत बहरा आधीच ...आपणच फुलतो हिरवाई बरोबर ...बहराची वाट न बघताच .मनाचे सारे खेळ...

No comments:

Post a Comment