Friday, August 13, 2010

आठवणींची गुन्तावळ जर मागे लागली
तर अवघडच असत पुढ़ पुढ़ पळन
वारयावर येणारी गुंतावळ
आणि भूमीच्या आधाराने
आपण पलायच
मनाचे खुप सारे कप्पे पाड़तेच की
ही आठवणींची  गुंत्वळ

मग दिवसाचे उतारे मागे पाडतात
या आठवनिना
एकाच मेसेज  इणबोक्स मधे
सगळे  नांदत आहेत
सुखनैव
प्रत्यक्षात एकमेकाना न पाहणारे चेहरे

Tuesday, August 10, 2010

एक तंतु विचाराचा
सतत कवतालतो आहे
एक अनिश्चिततेला
काय आणि कस होवू शकत
या साऱ्या कोसल्नार्य घटनांच
एकच घटना खुप साऱ्या बाजूनी पाहता येते
चांगली,वाईट बरी मुर्खासार्खी ,उत्तम
मला एकच बाजु दिसते
कदाचित ती काळी असेल
पण पुन्हा तेवढीच का दिसतेय
समुहाच्या नजराच्या पलिकडे
पोहोचलय सात नदिंचा ओघल
जो खेचून आणतोय
सगळ अनपेक्षित भिववनार
तरीही उभाच आहे
कन्खर्पने अंतरात्मा प्रयत्नात
या सार्र्याकडे  झेपावत 

Sunday, August 8, 2010

निर्वानाची वेळ आली आहे,
तरीही चालू आहेच जल्लोष

कशाचा हे माहितच नाही कुणाला
पण एक नीरव शांतता पसरलीय
निर्वाण अगोदरचा एकच क्षन  अन्धारालय 
पण तेवढ्याच पुरता

पुन्हा किरण पसरलित,आनंदाची
पुन्हा जल्लोष चालू झालाय
निर्वाण शरीराच नाहीच मुळी

आत्मा जातोय विलीन होण्यासाठी
कुणाच्याही नकलत
म्हणुनच सगळे आनंदी आहेत

अस्वस्थ करणारच चाललाहे
अनंतात विलीन व्हायला...

जल्लोष चालूच आहे बाहेरून
आतील दुखाला झिडकारून

Thursday, August 5, 2010

वेगवेगळी  चीतरे फुलापाख्रासार्खी उड़ताहेत
पुन्हा पुन्हा उडताहेत बोरी बाभ्लीकडे
गोंड काही  शोश्ता  येन्यासर्खा  नकोच आहे कुणाला
कदुषर  कालामधे गोडवा ही नकोय कुणाला
 तो शोषण अवघड   आहे
जगण्याचे  गोडवे ,मृतुच्या छायेत
गाताहेत सारेच

Tuesday, July 20, 2010

पाउस सगलच आभाळ,रिकाम करून गेला
पण काहीतरी परत राहिल..
पुन्हा स्वछ उन ...
पुन्हा कंठ दाटून आला,पुन्हा बरसलाच
मलभ सरल ,पुन्हा एकदा भरून rit होण्यासाठी ...
तो असा सारा खेळच मांडून जातो
कधी राही तर कधी राधा
तर कधी तुम्ही आणि कधी मी
विठू सावला लेकुरवाला
असतोच  तिथ कुठतरी
अदृश्य की दृश्य संगता येत नाही कुणाला
खेळ संपला तरी उमगतच नाही
त्याचा शेवट कुठला आणि सुरुवात
पण खेळ तर असतोच सारा
मनाचा ,भासाचा किंवा भ्रमाचा

Thursday, July 15, 2010

जगण्याचा ताल ,त्याचा अनाहत ठेका
एक लयीत सगलच सुरु असत
आदि अंत नसतो कशाचा
मग कुठे बिघडते लय
आणि चुकतो ठेका
पुन्हा सांधत बसतो आपण
विखुरलेले लयीचे तुकडे

Wednesday, July 14, 2010

निसर्ग हिरवा होवू लागला की मग मनाच काय होत? तोही  हिरवगार होतो का ?की रुक्ष अस जगण  पुढ चालू राहत?
बदल हा निसर्गाचा गुणधर्म आहे.त्या नियमानुसार मग रुक्षपण ही संपतो कधी कधी ....सगळ फुलू लागत बहरा आधीच ...आपणच फुलतो हिरवाई बरोबर ...बहराची वाट न बघताच .मनाचे सारे खेळ...

Tuesday, July 13, 2010

माणसाच्या भावना पोहोचण्याच महत्वाच माध्यम कोणत हे अजूनही कोणालाच क नाही .मोबाईल मु फ़क्त संपर्क साधला जातो पण मग माणसा मधील संवादाच काय...तो हरवत चालला आहे की काय असा वाटत आहे.